गुजरात निवडणूकचे निकाल बघता ही काही वर्षातील (रिजल्ट्स वरून) सगळ्यात सकारात्मक निवडणूक क्रिकेट मॅच वाटतेय.
दोन्ही टीम्सला यातुन सकारात्मक शिकायला मिळालं आहे.
"होम पिच" वर टॉस जिंकून पहिली बॅटींग बीजेपीने घेतली. संपूर्ण शक्तीने सर्व "कॅबिनेट टीम" खेळवली.
एका आदर्श , टिपिकल टेस्ट मॅच प्रमाणे 'सकाळी' '#अँटीइंकंबन्सी'च्या धुक्यात, थंडीत , नव्या कोऱ्या चेंडूने अलपेश , जिग्नेश, आदर्शने आणि राहुल गांधींच्या जबरी 'स्पिन' (जनेऊ धारी, शिव भक्तीचं #वळण) बॉलिंगच्या नेतृत्वात जबरदस्त, बॉलिंग करीत होम पिच वाल्यांची पूर्णपणे तारांबळ उडवली!
आऊट साईड ऑफ स्टंप्स बॉलिंग केली , बौन्सर टाकलेत विकेट्स घेतल्यात.
होमपीच असलेल्या भाजपासाठी सकाळ , पहिलं सत्र खूप वाईट ठरलं!
सकाळी काँग्रेस एकवेळ 90+ तर बीजेपी 84 + वर अडकलेली होती.
पण सकाळचं सत्र आटोपलं, धुकं हटलं, सूर्य डोक्यावर आला आणि टिपिकल '#राजकोट'ची पिच टिपिकल "पाटा बॅटींग पिच " झाली.
तिथून बीजेपीने जबरदस्त बॅटींग करत 'आघाडी' घेत 'मॅच' जिंकली.
आणि काँग्रेसने हाती आलेली संधी गमावली. 'इतिहास' रचता रचता "इति ऱ्हास" झाला.
पण यामुळे भाजपाला जबरदस्त झटका बसला आहे हे नक्की.
सत्तेचा माज आणि लोकांना गृहीत धरु नये हे कळलं.
"होम पिच"वरही अवस्था बिकट होऊ शकते हे त्यांना समजलं.
काँगेसने या मॅच मधून खूप काही कमावलं आहे हे 100 टक्के!
राहुल गांधीला आता कोणी पप्पू म्हणताना दहावेळा विचार करतील.
पण त्यांच्या मंदिरवाऱ्या बघता पप्पूचा 'पोप' झालेत , म्हणता येइल.
रागामध्ये या कठीण दौऱ्यामुळे , मॅचमुळे परिपक्वता आली. 'कॅप्टन्सी' ची सुरवात कागदावर हार पासून झाली असली तरी यातून भरपूर शिकायला मिळालं आहे.
बाकी अजून तरी '#अंपायर्स'वर ..ईव्हीएम मशिनवर बोट उगारलं नाहीये.
मेन ऑफ द मॅच :- मॅच हारल्यावरही राहुल गांधी मॅन ऑफ द मॅच आहेच आणि नक्कीच मोदीसुद्धा मॅन ऑफ द मॅच आहेतच.
कारण प्रत्येकवेळी त्यांनाच परीक्षा द्यावी लागते.
निष्कर्ष:- "विकास 'गांडा' पूर्णपणे झाला नव्हता, मात्र विकासला #गांडेपणाचा अटॅक आला होता हे मात्र नक्की!
-अभिजित
दोन्ही टीम्सला यातुन सकारात्मक शिकायला मिळालं आहे.
"होम पिच" वर टॉस जिंकून पहिली बॅटींग बीजेपीने घेतली. संपूर्ण शक्तीने सर्व "कॅबिनेट टीम" खेळवली.
एका आदर्श , टिपिकल टेस्ट मॅच प्रमाणे 'सकाळी' '#अँटीइंकंबन्सी'च्या धुक्यात, थंडीत , नव्या कोऱ्या चेंडूने अलपेश , जिग्नेश, आदर्शने आणि राहुल गांधींच्या जबरी 'स्पिन' (जनेऊ धारी, शिव भक्तीचं #वळण) बॉलिंगच्या नेतृत्वात जबरदस्त, बॉलिंग करीत होम पिच वाल्यांची पूर्णपणे तारांबळ उडवली!
आऊट साईड ऑफ स्टंप्स बॉलिंग केली , बौन्सर टाकलेत विकेट्स घेतल्यात.
होमपीच असलेल्या भाजपासाठी सकाळ , पहिलं सत्र खूप वाईट ठरलं!
सकाळी काँग्रेस एकवेळ 90+ तर बीजेपी 84 + वर अडकलेली होती.
पण सकाळचं सत्र आटोपलं, धुकं हटलं, सूर्य डोक्यावर आला आणि टिपिकल '#राजकोट'ची पिच टिपिकल "पाटा बॅटींग पिच " झाली.
तिथून बीजेपीने जबरदस्त बॅटींग करत 'आघाडी' घेत 'मॅच' जिंकली.
आणि काँग्रेसने हाती आलेली संधी गमावली. 'इतिहास' रचता रचता "इति ऱ्हास" झाला.
पण यामुळे भाजपाला जबरदस्त झटका बसला आहे हे नक्की.
सत्तेचा माज आणि लोकांना गृहीत धरु नये हे कळलं.
"होम पिच"वरही अवस्था बिकट होऊ शकते हे त्यांना समजलं.
काँगेसने या मॅच मधून खूप काही कमावलं आहे हे 100 टक्के!
राहुल गांधीला आता कोणी पप्पू म्हणताना दहावेळा विचार करतील.
पण त्यांच्या मंदिरवाऱ्या बघता पप्पूचा 'पोप' झालेत , म्हणता येइल.
रागामध्ये या कठीण दौऱ्यामुळे , मॅचमुळे परिपक्वता आली. 'कॅप्टन्सी' ची सुरवात कागदावर हार पासून झाली असली तरी यातून भरपूर शिकायला मिळालं आहे.
बाकी अजून तरी '#अंपायर्स'वर ..ईव्हीएम मशिनवर बोट उगारलं नाहीये.
मेन ऑफ द मॅच :- मॅच हारल्यावरही राहुल गांधी मॅन ऑफ द मॅच आहेच आणि नक्कीच मोदीसुद्धा मॅन ऑफ द मॅच आहेतच.
कारण प्रत्येकवेळी त्यांनाच परीक्षा द्यावी लागते.
निष्कर्ष:- "विकास 'गांडा' पूर्णपणे झाला नव्हता, मात्र विकासला #गांडेपणाचा अटॅक आला होता हे मात्र नक्की!
-अभिजित
No comments:
Post a Comment