दक्षिणेतले भडक, बटबटीत मी मी मीच करणारे "एकपात्री" चित्रपट, ,खानावळीचे (आमीर खान सोडल्यास), अजय देवगण,अक्षय कुमार यांचे स्वनिर्मित नारसिसिस्ट, आणि डायलॉगबाजीचे चित्रपट यांपासून कोणी वाचवुन खऱ्या अर्थाने 'पडद्यावर' टीम वर्क असलेला चित्रपट तयार करून एक खऱ्या अर्थाने मुव्ही बघण्याचा आनंद देणारे दिग्दर्शक म्हणजे शुजीत सरकार, दिबाकर बॅनर्जी, आर बाल्की, मेघना गुलजार, झोया अख्तर आणि गौरी शिंदे.
स्त्री दिग्दर्शक म्हटलं की फराह खान आणि दिव्या कुमार खोसला सारखे टुकार ,फालतू 'चित्रपटखोर'
दिग्दर्शकच डोळ्यासमोर येत नाही त्याचं कारण गौरी शिंदे ,मेघना गुलजार आणि झोया अखतर यांसारख्या उच्च स्तरीय स्त्री दिग्दर्शक.
पण हिंदीत नाव करणाऱ्या सई परांजपें नंतर गौरी शिंदे हीच एकमेव मराठी पार्श्वभूमी असलेली दिग्दर्शक!
स्त्री च्या दृष्टीतून जग,तिच्या अडचणी,न्यूनगंड ,नैराश्य , विचार, तरल भाव अत्यन्त योग्य पद्धतीने मांडताना मूळ मुद्दा ,कहाणी वर हिरो व हिरोईन चा प्रभाव पडू नये याची ती नेहमी काळजी घेते.
"इंग्लिश विंग्लिश" हा मैलाचा दगड आहे."डिअर जिंदगी" अगदी तितका वरच्या ग्राफ चा नसला तरी गौरी शिंदे चा ग्राफच इतका उच्च आहे की तिचं कुठलंही काम इतर अवरेज दिग्दर्शकांपेक्षा वरच्या वर्गातील असतं.
शाहरुख खान सारख्या फक्त आत्मकेंद्री 'हिरो' ला योग्य 'कंट्रोल' केल्यास तो 'ऍक्टर' ही होऊ शकतो आणि तो आवडू शकतो हे यापूर्वी आशुतोष गोवारीकरने 'स्वदेस' मधून दाखवलं होतं .तेच गौरी शिंदे ने पुन्हा शाहरुख खान मोकाट न सोडल्याने शारुख खान अत्यन्त genuine वाटला आहे.
स्वदेस नंतर पाहिल्यानंदा शारुख खान genuine 'नॉर्मल' ऍक्टर वाटला आहे.
कित्येक वर्षांच्या त्याच्या चिरक्या पातळ आवाजाला आता बेस आल्याने त्याचा आवाज आता खूप दमदार वाटतो.(सैफ अली खान प्रमाणेच)
सोबत दाढीचं कॉम्बो !जबरी!!
आजवर शाहरुख खान इतका हँडसम,किलिंग, फुल ऑफ एक्स फॅक्टर दिसला नसेल तितका "डिअर जिंदगीत" दिसला आहे.
समुद्र किनारी आलिया भट सोबत चालतांनाचा सिन मध्ये जो किलिंग शाहरुख खान दिसला आहे तसा आजवर कधीही नाही!!too good!
आलीय भट हे बॉलिवूड ला पडलेलं सुंदर स्वप्न आहे.ती एक परिपूर्ण ऍक्टर आहे.हे मी तीन वर्षापासून कित्येक वेळा म्हटलंय.तिच्यात atitude,eligance, full tantrums,looks सर्व काही आहेत पण ते असतानाही ती फक्त पेज 3 टीपीकल, साचेबद्ध "बॉली ची डॉली" नाहीये.प्रचंड उच्च दर्जाची अभिनेत्री.आजची आधुनिक अभिनेत्री.जी मसाला आणि समांतर चित्रपटात तितकच क्लास काम करू शकते.अलिया भटमध्ये sensualityची कमतरता आहे पण काही वर्षांनी ती ही येईलच.
डिअर जिंदगीत आलीया भट शिवाय इतर कोणत्याही हिरॉईन चा विचार होऊच शकत नाही.हा रोल फक्त तिच्यासाठीच होता.आहे.
जिंदगीतली आलीया भट पाहताना तिच्या जागी "मिथिला पालकरच" एक पर्याय आठवत होता.आणि तिनेही परफेक्ट काम केलं असतं पण तिला अद्याप फेस वॅल्यु नाही.
चिकन खुराणा नंतर खूप दिवसांनी कुणाल कपूर दिसला!आणि तो तर अप टु द मार्क असतोच!
मुवि च्या शेवटी पुन्हा एक माझा आवडता 'कपूर' दिसल्याने एकदमच मस्त!!
आलिया भट आणि शाहरुख खानची केमीस्ट्री अप्रतिम अप्रतिम जमलिये.मुळात सम्पूर्ण रसायन च जमलंय कारण गौरी शिंदे ही रसशास्त्रज्ञ आहे.
नाटक हे ऍक्टर्स च साधन मानलं जातं तसं चित्रपट हे पूर्णपणे दिग्दर्शकाचं साधन असतं.आणि गौरी शिंदे जेव्हा ते साधन वापरते तेव्हा आपण पुन्हा "जिंदगीच्या प्रेमात" पडतो!!
-अभिजीत पानसे
स्त्री दिग्दर्शक म्हटलं की फराह खान आणि दिव्या कुमार खोसला सारखे टुकार ,फालतू 'चित्रपटखोर'
दिग्दर्शकच डोळ्यासमोर येत नाही त्याचं कारण गौरी शिंदे ,मेघना गुलजार आणि झोया अखतर यांसारख्या उच्च स्तरीय स्त्री दिग्दर्शक.
पण हिंदीत नाव करणाऱ्या सई परांजपें नंतर गौरी शिंदे हीच एकमेव मराठी पार्श्वभूमी असलेली दिग्दर्शक!
स्त्री च्या दृष्टीतून जग,तिच्या अडचणी,न्यूनगंड ,नैराश्य , विचार, तरल भाव अत्यन्त योग्य पद्धतीने मांडताना मूळ मुद्दा ,कहाणी वर हिरो व हिरोईन चा प्रभाव पडू नये याची ती नेहमी काळजी घेते.
"इंग्लिश विंग्लिश" हा मैलाचा दगड आहे."डिअर जिंदगी" अगदी तितका वरच्या ग्राफ चा नसला तरी गौरी शिंदे चा ग्राफच इतका उच्च आहे की तिचं कुठलंही काम इतर अवरेज दिग्दर्शकांपेक्षा वरच्या वर्गातील असतं.
शाहरुख खान सारख्या फक्त आत्मकेंद्री 'हिरो' ला योग्य 'कंट्रोल' केल्यास तो 'ऍक्टर' ही होऊ शकतो आणि तो आवडू शकतो हे यापूर्वी आशुतोष गोवारीकरने 'स्वदेस' मधून दाखवलं होतं .तेच गौरी शिंदे ने पुन्हा शाहरुख खान मोकाट न सोडल्याने शारुख खान अत्यन्त genuine वाटला आहे.
स्वदेस नंतर पाहिल्यानंदा शारुख खान genuine 'नॉर्मल' ऍक्टर वाटला आहे.
कित्येक वर्षांच्या त्याच्या चिरक्या पातळ आवाजाला आता बेस आल्याने त्याचा आवाज आता खूप दमदार वाटतो.(सैफ अली खान प्रमाणेच)
सोबत दाढीचं कॉम्बो !जबरी!!
आजवर शाहरुख खान इतका हँडसम,किलिंग, फुल ऑफ एक्स फॅक्टर दिसला नसेल तितका "डिअर जिंदगीत" दिसला आहे.
समुद्र किनारी आलिया भट सोबत चालतांनाचा सिन मध्ये जो किलिंग शाहरुख खान दिसला आहे तसा आजवर कधीही नाही!!too good!
आलीय भट हे बॉलिवूड ला पडलेलं सुंदर स्वप्न आहे.ती एक परिपूर्ण ऍक्टर आहे.हे मी तीन वर्षापासून कित्येक वेळा म्हटलंय.तिच्यात atitude,eligance, full tantrums,looks सर्व काही आहेत पण ते असतानाही ती फक्त पेज 3 टीपीकल, साचेबद्ध "बॉली ची डॉली" नाहीये.प्रचंड उच्च दर्जाची अभिनेत्री.आजची आधुनिक अभिनेत्री.जी मसाला आणि समांतर चित्रपटात तितकच क्लास काम करू शकते.अलिया भटमध्ये sensualityची कमतरता आहे पण काही वर्षांनी ती ही येईलच.
डिअर जिंदगीत आलीया भट शिवाय इतर कोणत्याही हिरॉईन चा विचार होऊच शकत नाही.हा रोल फक्त तिच्यासाठीच होता.आहे.
जिंदगीतली आलीया भट पाहताना तिच्या जागी "मिथिला पालकरच" एक पर्याय आठवत होता.आणि तिनेही परफेक्ट काम केलं असतं पण तिला अद्याप फेस वॅल्यु नाही.
चिकन खुराणा नंतर खूप दिवसांनी कुणाल कपूर दिसला!आणि तो तर अप टु द मार्क असतोच!
मुवि च्या शेवटी पुन्हा एक माझा आवडता 'कपूर' दिसल्याने एकदमच मस्त!!
आलिया भट आणि शाहरुख खानची केमीस्ट्री अप्रतिम अप्रतिम जमलिये.मुळात सम्पूर्ण रसायन च जमलंय कारण गौरी शिंदे ही रसशास्त्रज्ञ आहे.
नाटक हे ऍक्टर्स च साधन मानलं जातं तसं चित्रपट हे पूर्णपणे दिग्दर्शकाचं साधन असतं.आणि गौरी शिंदे जेव्हा ते साधन वापरते तेव्हा आपण पुन्हा "जिंदगीच्या प्रेमात" पडतो!!
-अभिजीत पानसे
No comments:
Post a Comment