99 मध्ये कारगिल युद्ध झाल्यावर भारताने पाकिस्तान सोबत क्रिकेट संबंध तोडलेत. जे अगदी बरोबर होतं. इथे क्रिकेट संबंध तोडलेत म्हणजे पाकिस्तान सोबत कुठलीच क्रिकेट मालिका 'आयोजित' केली नाही. त्यामागे भारतीयांच्या भावनिक संवेदनशील बाजू होती. त्यानंतर चार वर्षे भारत पाकिस्तानात क्रिकेट खेळले गेले नाही.
1 मार्च 2003ला वर्ल्ड कप मध्ये अविस्मरणीय हाय होलटेज भारत पाकिस्तान सामना झाला. भारताने तो कठीण सामना जिंकला आणि त्या सामन्याला मिळालेला प्रतिसाद बघता पैश्यासाठी नेहमीच वखवखलेली व्यापारी क्रिकेट संघटना बीसीसीआयने भारत पाकिस्तान दौरा अयोजित केला.
भारतीय " शॉर्ट टर्म मेमरी लॉस" पीडित असल्याने किंवा जे झाले ते गंगेत, सिंधूत, झेलमेत मिळाले असे म्हणून भारतियांनी त्या दौऱ्याला खूप प्रतिसाद दिला.
त्या दौऱ्यात सेहवागने ट्रिपल हंड्रेड हाणली..दोन्ही मालिका जिंकल्यात.
तिथून पुढे भारत पाकिस्तान क्रिकेट #समंध संबंध पुन्हा सुरळीत झालेत. भारताने दोनदा पाकिस्तान दौरा केला, तत्कालीन पाक राष्ट्राध्यक्ष ने धोनीच्या #हेअरकट ची स्तुती केली वगैरे.. पाकिस्तान टीम ही भारतात येऊन मालिका खेळली.
पण नोव्हेंबर 2008 ला ताज अटॅक झाला, तिथून पुन्हा भारताने क्रिकेट संबंध तोडलेत. ते आजवर.
त्यानंतर 2013 मध्ये तीन सामने खेळले गेलेत त्यानंतर 015 मध्ये वर्ल्ड कप मध्ये आणि मागच्या वर्षी T 20 वर्ल्ड कप मध्येच भारत पाकिस्तान समोरासमोर आलेत. या सामन्यात भारताने पाकिस्ताचा धुवा उडवला होता.
हे दोन सामने ICC च्या टुर्नमेंट मधील होते.ते भारताने खेळायलाच हवे होते आणि त्यात पाकिस्तान ला हरवण्याची मजा वेगळी असते. संपूर्ण क्रिकेट जगत यात हजर असतं.
#आजचा समनासुद्धा ICC tournament चा आहे. 019मध्ये इंग्लड मध्येच वर्ल्ड कप होतो आहे. सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेली चॅम्पिनस ट्रॉफी स्पर्धा हा "#मिनिवर्ल्डकप आहे. संपूर्ण क्रिकेट जगत याला साक्षी असतं. त्यामुळे आजचा सामना बहिष्कृत करण्यात काहीच पॉईंट नाही.
पण एकीकडे नियमितरीत्या दहशतवादी कारवाया होत असताना , भारताने पाकिस्तान सोबत भारतात किंवा अन्य कुठे मालिका आयोजित केल्यास त्याला सर्वच भारतीयांनी नैतिकतेच्या , भावनिक आधारावर विरोध करावाच! बहिष्कार टाकावा!
कारण आज पाकिस्तान क्रिकेट डबघाईला आलेय.पाकिस्तानमध्ये 09 मध्ये श्रीलंका संघावर हल्ला झाल्यापासून क्रिकेट खेळलं गेलं नाही.
भारत हा क्रिकेटमधील अमेरिका असल्याने सर्वानाच भारतात येऊन किंवा भारताला आपल्या दौऱ्यावर बोलावून खेळायचे असते यामागे स्पष्टपणे फक्त आर्थिक गणितच असतात.
त्यामुळे भारत पाकिस्तान क्रिकेट मालिकेचा विरोध कायम राहीलच.
पण आयसीसी मालिकेत भारताने पाकिस्तानसोबत ..सोबत नाही विरुद्ध जरूर खेळावे.कारण तिथे त्याना हरवताना एक संदेश जातो , की तुमच्याशी आम्ही सर्व क्रिकेट संबंध तोडले आहेत पण कधी बाहेर समोरासमोर आलात तर सर्वांसमोर धुलाई करून दाखवू की तुमचा बाप कोण आहे!
All d best team India!! 👍👍💐💐
- Abhijeet Panse
1 मार्च 2003ला वर्ल्ड कप मध्ये अविस्मरणीय हाय होलटेज भारत पाकिस्तान सामना झाला. भारताने तो कठीण सामना जिंकला आणि त्या सामन्याला मिळालेला प्रतिसाद बघता पैश्यासाठी नेहमीच वखवखलेली व्यापारी क्रिकेट संघटना बीसीसीआयने भारत पाकिस्तान दौरा अयोजित केला.
भारतीय " शॉर्ट टर्म मेमरी लॉस" पीडित असल्याने किंवा जे झाले ते गंगेत, सिंधूत, झेलमेत मिळाले असे म्हणून भारतियांनी त्या दौऱ्याला खूप प्रतिसाद दिला.
त्या दौऱ्यात सेहवागने ट्रिपल हंड्रेड हाणली..दोन्ही मालिका जिंकल्यात.
तिथून पुढे भारत पाकिस्तान क्रिकेट #समंध संबंध पुन्हा सुरळीत झालेत. भारताने दोनदा पाकिस्तान दौरा केला, तत्कालीन पाक राष्ट्राध्यक्ष ने धोनीच्या #हेअरकट ची स्तुती केली वगैरे.. पाकिस्तान टीम ही भारतात येऊन मालिका खेळली.
पण नोव्हेंबर 2008 ला ताज अटॅक झाला, तिथून पुन्हा भारताने क्रिकेट संबंध तोडलेत. ते आजवर.
त्यानंतर 2013 मध्ये तीन सामने खेळले गेलेत त्यानंतर 015 मध्ये वर्ल्ड कप मध्ये आणि मागच्या वर्षी T 20 वर्ल्ड कप मध्येच भारत पाकिस्तान समोरासमोर आलेत. या सामन्यात भारताने पाकिस्ताचा धुवा उडवला होता.
हे दोन सामने ICC च्या टुर्नमेंट मधील होते.ते भारताने खेळायलाच हवे होते आणि त्यात पाकिस्तान ला हरवण्याची मजा वेगळी असते. संपूर्ण क्रिकेट जगत यात हजर असतं.
#आजचा समनासुद्धा ICC tournament चा आहे. 019मध्ये इंग्लड मध्येच वर्ल्ड कप होतो आहे. सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेली चॅम्पिनस ट्रॉफी स्पर्धा हा "#मिनिवर्ल्डकप आहे. संपूर्ण क्रिकेट जगत याला साक्षी असतं. त्यामुळे आजचा सामना बहिष्कृत करण्यात काहीच पॉईंट नाही.
पण एकीकडे नियमितरीत्या दहशतवादी कारवाया होत असताना , भारताने पाकिस्तान सोबत भारतात किंवा अन्य कुठे मालिका आयोजित केल्यास त्याला सर्वच भारतीयांनी नैतिकतेच्या , भावनिक आधारावर विरोध करावाच! बहिष्कार टाकावा!
कारण आज पाकिस्तान क्रिकेट डबघाईला आलेय.पाकिस्तानमध्ये 09 मध्ये श्रीलंका संघावर हल्ला झाल्यापासून क्रिकेट खेळलं गेलं नाही.
भारत हा क्रिकेटमधील अमेरिका असल्याने सर्वानाच भारतात येऊन किंवा भारताला आपल्या दौऱ्यावर बोलावून खेळायचे असते यामागे स्पष्टपणे फक्त आर्थिक गणितच असतात.
त्यामुळे भारत पाकिस्तान क्रिकेट मालिकेचा विरोध कायम राहीलच.
पण आयसीसी मालिकेत भारताने पाकिस्तानसोबत ..सोबत नाही विरुद्ध जरूर खेळावे.कारण तिथे त्याना हरवताना एक संदेश जातो , की तुमच्याशी आम्ही सर्व क्रिकेट संबंध तोडले आहेत पण कधी बाहेर समोरासमोर आलात तर सर्वांसमोर धुलाई करून दाखवू की तुमचा बाप कोण आहे!
All d best team India!! 👍👍💐💐
- Abhijeet Panse
No comments:
Post a Comment